- Advertisement -
आमच्या वाटेला गेल्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. गुरूवारी मनसेचा 17वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
- Advertisement -