- Advertisement -
पावसाळा सुरू होताच वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे.. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून काही कोस दूर जात निसर्गाच्या सान्निध्यात थोडा विसावा घेण्यासाठी पावसाळा नेहमी उत्तम वाटतो. मात्र पावसाळ्यात पिकनिकला जायचं कुठे असा प्रश्न अनेकांना पडतो. पण मुंबईतही अशी काही निसर्गरम्य वन डे पिकनिकची ठिकाणं आहेत जेथे तुम्ही हमखास फिरायचा प्लॅन करू शकता. यातीलच एक ठिकाणं म्हणजे बोरिवली पूर्वेकडील प्रसिद्ध ‘संजय गांधी नॅशनल पार्क’. या ठिकाणी पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक चांगले स्पॉट आहेत.
- Advertisement -