- Advertisement -
‘राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असली तरी अद्याप ती पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या २३ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
- Advertisement -