- Advertisement -
“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड प्रादुर्भाव संपल्यानंतर एक विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांसाठी आरक्षण संदर्भात बैठक घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे”, अशी विनंती खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
- Advertisement -