- Advertisement -
वयाची चाळिशी उलटल्यानंतर अनेकांची कोणतीही नवी गोष्ट करण्याची उमेद संपते. किंबहुना कुटुंबाच्या रहाटगाड्यात स्वत:च्या स्वप्नांना वेळच देता येत नाही. पण मुंबईच्या निहारिका सदाफुले यांनी वयाच्या ४४व्या वर्षी मिसेस इंडिया महाराष्ट्र होण्याचं स्वप्न फक्त पाहिलंच नाही, तर ते हिंमतीनं आणि जिद्दीनं पूर्णही करून दाखवलं!
- Advertisement -