- Advertisement -
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मागील दोन आठवड्यांपासून संप सुरु आहे. दरम्यान काही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने या संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच आता एसटीचे खाजगीकरण करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केल्याचे संकेत दिले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला आता नफ्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने केपीएमजी या नेमणूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खासगीकरण होणार असे म्हटले जात आहे. नेमका हा उत्तर प्रदेश पॅर्टन काय आहे तो जाणून घेऊ या…
- Advertisement -