- Advertisement -
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्व नागरीकांचे लसीकरण होणे गरजेचं आहे. लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी सरकारने काही नियम व अटी लागू केल्या आहेत. यामध्ये दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाचं लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ही अट कशाच्या आधारे ठेवलीय अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केलीय. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत
- Advertisement -