घरव्हिडिओ'केंद्राने लसी द्याव्यात मग बोलावं

‘केंद्राने लसी द्याव्यात मग बोलावं

Related Story

- Advertisement -

मुंबईकर ज्या प्रतिक्षेत होते अशी मुंबईची लोकल येत्या १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सध्या दोन डोस घेतलेले नागरिक लोकल प्रवास करु शकणार आहेत. मात्र, ज्या व्यक्तींना एकच डोस मिळाला आहे, त्यांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवर टीका करत ‘उसकवण्यापेक्षा लस द्या’, अशी टीका केली आहे.

- Advertisement -