- Advertisement -
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला जाब विचारला आहे.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुनही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
- Advertisement -