- Advertisement -
दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच पुरेसे बेड्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील अनलॉकबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -