- Advertisement -
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होऊ नये यासाठी कायद्याच्या कुठल्यातरी उणीवा काढायच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच कामकाज जे लोकहीतासाठी आहे ते कामकाजही होऊ द्यायचं नाहीये आणि मग कोर्टाचा मार्ग स्वीकारायचा. आता न्यायालयानेच भाजपला चपराक दिलीये त्यांना समजायला हवं असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय
- Advertisement -