- Advertisement -
कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाऊनवरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
- Advertisement -