घरव्हिडिओठाण्यातील राजकीय वातावरण तापले, नरेश म्हस्के काय म्हणाले?

ठाण्यातील राजकीय वातावरण तापले, नरेश म्हस्के काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यासंपूर्ण वादावर शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -