- Advertisement -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असताना शरद पवार यांनी ४८ तासाचा अल्टिमेंटम दिलेलं असताना आता या वादात साधू महंतांनीही उडी घेतली आहे. नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री यांनी शरद पवार यांना उगाच चिथावणी देण्यापेक्षा दत्त उपासना करण्याचा सल्ला दिला आहे.
- Advertisement -