- Advertisement -
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांना मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. या करता नाशिक जिल्ह्याला १२०० मेट्रिक टन तांदूळ प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात या तांदळाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.
- Advertisement -