घरव्हिडिओनवापूरमध्ये अतिवृष्टी; ५ नागरिकांचा मृत्यू

नवापूरमध्ये अतिवृष्टी; ५ नागरिकांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने नवापुर तालुक्यात पूर परिस्थीती निर्माण झाली आहेत. नवापूर तालुक्यात पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण बेपत्ता झाली आहेत. रंगावली नदीला पुर आल्यामुळे नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे परिसरातील ३०० पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. तर ४५ पेक्षा अधिक जनावरं दगावली आहेत.

- Advertisement -