- Advertisement -
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे लसीचा अपुरा पुरवठा असल्यामुळे बरेच नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. तर बऱ्याच जणांना पहिला डोस देखील मिळालेला नाही. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ढिसाळ कारभार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
- Advertisement -