- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित असल्याचा दावा केला आहे. ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंची कारवाई बनावट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी दुबई आणि मालदीवमध्ये वसुली केली आहे. एनसीबीने केलेली कारवाई खोटी असून वानखेडेंचा परिवारही खोटा आहे. वर्षभरात वानखेडेंना नोकरीवरुन काढणार आणि तुरुंगात पाठवणार असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
- Advertisement -