- Advertisement -
महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष व जनसंघटनांच्या वतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सायन सर्कल येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत हे कायदे रद्द करा अशी मागणी केली आहे.
- Advertisement -