- Advertisement -
भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले. भीमा-कोरेगाव प्रकरण, स्नूपिंग हे सर्व जाणीवपूर्वक केलं गेलं असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसंच, सत्तेसाठी वाटेल ते करण्याचं काम भाजप सरकारने केलं असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे.
- Advertisement -