- Advertisement -
सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले आहेत. अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. सरकार स्थापन होऊन किमान सरकारला बसायला संधी द्याल की नाही. तुमची पाच वर्षे विस्कटलेली घडी बसायला सरकारला किमान ५ महिने तरी लागतील. त्यामुळे, भाजप सत्तेत नसल्याने त्यांची वैफल्यग्रस्तता दिसत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
- Advertisement -