- Advertisement -
नितेश राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा धमकीवजा इशारा सामना अग्रलेखातून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना देण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी या अग्रलेखाला प्रखर विरोध करत हिंदू धर्माचा अपमान करणारे मुखपत्र म्हणजे सामना अशी खोचक टीका केली.
- Advertisement -