- Advertisement -
‘शिवसेना नुसती बोंबाबोंब करत असते. एवढ्या वर्षात तेच केले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणूस किती राहिला आहे सांगा. मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना. त्यांचा धंदा म्हणजे महापालिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे घरच मुंबई महापालिकेवर चालते’, अशी टीका निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.
- Advertisement -