- Advertisement -
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेत बंड केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत २००५ मध्ये काय घडलं होतं. याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी खुलासा करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
- Advertisement -