- Advertisement -
भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते, असं वक्तव्य केलं. या वक्तव्याविरोधात अजित पवारांचा प्रतीकात्मक पुतळा कडेलोट करत नितेश राणेंनी ठाकरे गट आणि अजितदादांवर निशाणा साधला आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व नसल्याचे नितेश राणे म्हणाले.
- Advertisement -