- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभेत तोफ धडाडली. यावेळी त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं. या सभेत राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाणार नव्हते. मात्र त्यावेळी नेमकं काय झालं? हे राज ठाकरेंनी जाहीरपणे बोलून दाखवलं. मात्र, राज ठाकरेंच्या त्या गौप्यस्फोटानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही आपलं मत मांडत मोठा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
- Advertisement -