- Advertisement -
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, अद्याप ती झालेली नाही. त्यामुळे आता राज्यात तरी ओबीसींची स्वतंत्रपणे किंवा नियमित जनगणनेसोबत मोजणी व्हावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केल्यानंतर खुद्द सभापती नाना पटोले यांनीच यासंदर्भात सरकारला थेट निर्देश दिले आहेत!
- Advertisement -