- Advertisement -
“गेल्या चार ते पाच वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला. त्यांचा जितका छळ करण्यात आला तितका कोणाचाही छळ झालेला नाही”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
- Advertisement -