- Advertisement -
जगभरात वेगवेगळ्या व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. अर्ध्याहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. मात्र भारतात कोरोना रुग्णांना रुग्णलयात दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यात लसीकरणापेक्षा लोकांमध्ये ओमिक्रॉन संसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचं एका अहवालातून समोर आले आहे. नेमका हा अहवाल काय सांगतोय ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ…
- Advertisement -