- Advertisement -
देवळा तालुक्यात भऊर या गावामध्ये काही समाजकंटकांनी चाळीत साठवलेल्या कांद्यांमध्ये युरिया टाकत संपूर्ण चाळीतील कांदे नासवले. यामध्ये बळीराजाचे आजच्या बाजारभावानुसार साडे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
- Advertisement -
देवळा तालुक्यात भऊर या गावामध्ये काही समाजकंटकांनी चाळीत साठवलेल्या कांद्यांमध्ये युरिया टाकत संपूर्ण चाळीतील कांदे नासवले. यामध्ये बळीराजाचे आजच्या बाजारभावानुसार साडे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.