- Advertisement -
‘राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारला जातो’, असा घणाघात भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. मात्र, ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे अशा भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा’, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
- Advertisement -