- Advertisement -
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. दोन वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना दिलेली वचन पाळली जावी यासाठी विरोधक आक्रमक होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयाचा बांध फार काळ टिकत नसतो असं सूचक वक्तव्य केलं आहे.
- Advertisement -