भाजप-सेनेच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ९१ टक्क्यांनी वाढ
भाजप-शिवसेना सरकारने मागच्या चार वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. मात्र याच सरकारमध्ये तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती RTI द्वारे उघड झाली आहे....
‘उद्योगवैभव’ महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचा दस्तऐवज
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने मागच्या चार वर्षात केलेल्या प्रगतीचा दस्तऐवज उद्योगवैभव या पुस्तकात एकत्रित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
तुमची लाडकी जैडी बनणार आता पोलिस कॉन्स्टेबल
11 मार्चपासून एक अनोख्या राजकन्येचा प्रवास सोनी मराठीवर उलगडणार आहे. यात अभिनेत्री किरण ढाणे मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता आदिनाथ कोथरेने या मालकीचे निर्मिती...
सुरुची – सुयश पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर!
छोट्या पडद्यावरील का रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी प्रमुख कलाकारांची जोडी आता एका भयपटात दिसणार आहे. झी युवावर सुरु झालेली एक...
जम्मू-काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद असा संपेल | शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण
जम्मू-काश्मीर जेवढं सुंदर निसर्गाने नटलेलं आहे, तेवढंच दहशतवादाच्या समस्येनेही वेढलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या भूमीत दहशतवाद धगधगतोय. हा दहशतवाद नेमका घालवायचा तरी कसा?...
ब्रम्हास्त्र लोगो लाँच
दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा लोगो थोड्या हटके पद्धतीने लाँच करण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात...
नाणार प्रकल्प रद्द, हा कोकणच्या जनतेचा विजय – सुभाष देसाई
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यामुळे आता हा प्रकल्प कोकणात होणार नाही, हे निश्चित झाले आहे. यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला....
चिपी विमानतळाची कल्पना राणेंची असली तरी प्रत्यक्षात आम्ही आणले
चिपी विमानतळाचा प्रकल्प पुर्ण झाला असून आता तो वापरता येणार आहे. विमानतळ पुर्ण होण्यासाठी भाजप-शिवसेना सरकारने प्रयत्न केले. राणे विमानतळाची कल्पना त्यांची असल्याचे सांगत...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement