भाजपच्या वतीने कोरोना योद्धांचा करण्यात आला सन्मान

कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वैद्यकिय...

कोविड उपचारांसाठी दिलासा

कोविड १९ आजारावरील उपचारांसाठी आता बँकांकडून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. इंडियन बँकिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजकिरण राय यांनी यासंदर्भातील योजनेची घोषणा केली आहे....

साईड-इफेक्ट नाही तर फायदाच होतोय

सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र, येत्या काळात या मोहिमेत मोठा बदल घडू शकतो. मात्र, हा बदल कोणत्याही कारणामुळे नाही...

आजपासून मेट्रो ७, मेट्रो २ ए ची चाचणी सुरु

मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. आजपासून मेट्रो ७, मेट्रो २ ए ची चाचणी सुरु होणार आहे. तसेच डहाणूकरवाडी ते आरे...

महाराष्ट्राला गुजरातच बटीक करण्याचे पाप फडणवीसांनी केलेय

देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पाच वर्षांत त्यांनी छत्रपतींच्या महाराष्ट्राला गुजरातच पटिक करण्याचे काम केले आहे,असे टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई...

काम करताना मतभेद चालतील पण मनभेद असू नयेत – भाई जगताप

मुंबईकडे पाहताना एक छोटा हिंदुस्तान म्हणूनच पाहिले जावे. त्यामुळे तिथे मराठी आणि मराठा हा विषय नाही. मुंबईत दूभाषिकांचा प्रभाव आहे. मुंबईत काम करताना मतभेद...

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

औरंगाबामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असताना या कोरोनाला आळा घालण्यासाठी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक...

अडवलेला रस्ता चालू करा, शेतकऱ्यांचा संघर्ष

पावसाळ्याचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपलेले असताना शेतकरी आपल्या शेतीचे कामे उरकण्याच्या तयारीत मग्न असल्याचे दिसत आहेत. प्रत्येक शेतकरी शेतीची पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतीची...

आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही

'राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ याला राज्य सरकार जबाबदार असून याप्रकरणी आम्ही...
00:02:23

आरोपांविरोधात तुरूंगात जाण्याचीही माझी तयारी

देशात सात वर्षे ही काळ्या राजवटीला झाली आहेत, माझा आरोप आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करा. पंतप्रधानांविरोधात बोलल्यासाठी तुरूंगात जाण्याचीही माझी तयारी आहे. खर बोलण...

याला ‘ठाकरे’ सरकार जबाबदार

"मराठा आरक्षाणाबाबत केलेला नाकर्तेपणा आणि आता ओबीसींच्याबाबतीत करण्यात आलेला हलगर्जीपणा याला केवळ ठाकरे सरकार जबाबदार आहे. राज्यामध्ये होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक ओबीसींकडे दुर्लक्ष...

केंद्र ओबीसी समाजाच्या जनगणनेचे आकडे का जाहीर करत नाही

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त...
- Advertisement -