रस्त्यावर पडलेल्या झाडांची विल्हेवाट न लावल्याने मनसे चे आंदोलन

तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे शहराला देखील मोठ्या प्रमाणात बसल्याने झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात पडल्याच्या घटना देखील घडल्याने ठाण्यात ठिक ठिकाणी कचरा जमा झालेला आहे....

गोरबंजारा ब्रिगेडच्या वतीने पाण्याची व्यवस्था

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच लॉकडाउन असल्याने सर्व ठिकाणच्या दुकानासह हॉटेल्स बंद आहेत. याचा परिणाम रुग्णांच्या नातेवाइकांवर...

‘सरकारने भरघोस मदत करावी’

निसर्ग चक्रीवादळ आले होते. त्यावेळी राज्य सरकारने काही घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची अद्याप पूर्तता झालेली नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. त्यावेळेसही...

मंत्रीमंडळ बैठकीत पदोन्नती आरक्षणावरुन खडाजंगी

पदोन्नती आरक्षणावरुन आज बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. उर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत आक्रमक होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं. मंत्रिमंडळ उपसमितीशी...

पालिका विरोधी पक्षनेत्याचा फांदी घेऊन महासभेत जाण्याचा प्रयत्न

तोक्ते चक्रीवादळामुळे ठाण्यातील अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली आहेत. मात्र २ दिवस उलटूनही झाडे जशीच्या तशीच्या रस्त्यावरच आहेत.  ठाणे पालिकेने अजूनही त्यांची विल्हेवाट लावली...

१०० रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण

"आजोबा आजारी असताना रुग्णालयात उपाशीपोटी बसावे लागले होते. ती वेळ आता कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांवर येऊ नये", म्हणून पुणे येथे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या आणि सामाजिक...

‘अन्यथा कोणीच जिवंत राहिलो नसतो’

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या २७३ कामगारांपैकी १८४ जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे आहे. गेले ११ तास समुद्राच्या पाण्यात लाईफ जॅकेटवर तरंगत राहिलेले...
00:01:15

दीव-दमण आणि गुजरातलाचा पाहणी दौरा का?

"महाराष्ट्रातही 'तौक्ते चक्रीवादळ' आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित...
00:06:41

कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपचे नेते काय सांगतायत पाहा

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही आहे. तरी यादरम्यान भाजप नेते अजब दावा आणि कृत्य करताना दिसत आहे. पाहा भाजप नेत्याचे...
00:08:32

ठाकरे सरकार आल्यापासून संकटांचाच सामना करतंय

राज्यात ठाकरे स्थापन झाल्यापासून केवळ संकटांचा सामना करत आहे. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, लैंगिक अत्याचाराचे आरोप, मंत्र्यांचा राजीनामा, निसर्ग चक्रीवादळ...

वादळामुळे अनेक राज्यात नुकसान,पण मोदी गुजरात दौऱ्यावर

'तौक्ते चक्रीवादळा'मुळे अनेक राज्यात नुकसान झाले आहे. पण, गुजरातमध्ये कमजोर सरकार असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील. कारण त्यांना वाटत असेल...

परंपरेचे नाते सांगणारी दिठी

सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिठी' या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येत आहे. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला...
- Advertisement -