- Advertisement -
महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुनही काही अतिउत्साही लोक घराबाहेर पडून पोलीस यंत्रणेला वेठिस धरत आहेत. पोलीस रांत्रदिवस रस्त्यावर उतरुन जनतेच्या सेवेसाठी झटत आहेत, जनतेने देखील त्यांना सहकार्य केले पाहीजे.
- Advertisement -
महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुनही काही अतिउत्साही लोक घराबाहेर पडून पोलीस यंत्रणेला वेठिस धरत आहेत. पोलीस रांत्रदिवस रस्त्यावर उतरुन जनतेच्या सेवेसाठी झटत आहेत, जनतेने देखील त्यांना सहकार्य केले पाहीजे.