- Advertisement -
‘केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना मंत्री पद मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आशिर्वादाने हे शक्य झाले आहे. ७४ वर्षात ठाणे जिल्ह्याला कधीच मंत्री पद मिळाले नव्हते. पहिल्यांदा माझ्या रुपाने आणि मोदीजींच्या आशिर्वादाने याठिकाणी राज्यमंत्री पद मिळाले आहे. रामाचा वनवास १४ वर्षांनी संपला आणि ठाणे जिल्ह्याचा वनवास ७४ वर्षांनी संपला’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.
- Advertisement -