- Advertisement -
डबल इंजिनचे सरकार आल्यानंतर शहरातील विकासकामे झपाट्याने होऊ लागली. मुंबईचा विकास वेगाने होऊ लागला, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. यासह आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी रणशिंग फुंकले.
- Advertisement -