- Advertisement -
राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असे वक्तव्य बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचंही ते म्हणालेत.
- Advertisement -