- Advertisement -
राज ठाकरे यांच्या पुढाकाराने सर्व विरोधी पक्षांनी २१ ऑगस्ट रोजी ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. मात्र हे आंदोलन म्हणजे पळपुटेपणा असून यात फसवेगिरी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
- Advertisement -