घरव्हिडिओमहाराष्ट्र कोणाचीही दादागिरी कधी खपवून घेत नाही

महाराष्ट्र कोणाचीही दादागिरी कधी खपवून घेत नाही

Related Story

- Advertisement -

भगवान के घर देर है पर अंधेर नहीं. भाजपने जे केलं तसंच त्यांना भरावं लागलं अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात घोडेबाजार चालत नाही. कोणतीही दादागिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जात नाही. त्यामुळे, भाजपसोबत काय झांल ते प्रत्येकाला माहित आहे असं ही प्रकाश सुर्वे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -