घरव्हिडिओराहुल गांधींच्या खासदारकी रद्दवर प्रकाश आंबेडकर म्हणाले...

राहुल गांधींच्या खासदारकी रद्दवर प्रकाश आंबेडकर म्हणाले…

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे राहुल गांधी हे उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. परंतु असे असताना देखील भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -