- Advertisement -
‘उद्धव ठाकरेंचं फायनल झालं की युतीसंदर्भात घोषणा होईल. उद्धव ठाकरेंना वाटतंय की, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बोलणी झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ’ अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे, ‘मी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत बोलत नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं.’ असं देखील आंबेडकरांनी म्हटलं आहे.
- Advertisement -