- Advertisement -
राज्यातील कायदा व सुव्यवस्था, आर्थिक परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती असे अनेक मुद्दे आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केले. अंतिम आठवड्यात जे विरोधकांकडून आरोप करण्यात आले, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य दिसून येत नाही, असे म्हणत प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडली
- Advertisement -