घरव्हिडिओदिबांचेच नाव ठरेल उचित

दिबांचेच नाव ठरेल उचित

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे योग्य होईल, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. स्थानिक, शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचेच नाव हवे, असे मत भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -