- Advertisement -
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरूणीच्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे या घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटना रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. तात्काळ शासनाने दखल घेणं आवश्यक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
- Advertisement -