घरव्हिडिओकोकणातील जनतेला केवळ आश्वासन नको, न्याय हवाय!

कोकणातील जनतेला केवळ आश्वासन नको, न्याय हवाय!

Related Story

- Advertisement -

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले तर बरीच झाडे उन्मळून पडली. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्याकरता गेले होते. परंतु, त्यांनी ३ तासात दौरा केला. या ३ तासात त्यांनी काय पाहणी केली, असा सवाल उपस्थित करत विरोधक आक्रमक झाले. तसेच अद्याप कोकणवासीयांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे कोकणवासीयांची केवळ फसवणूक होत असल्याचा आरोप करत आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले.

- Advertisement -