- Advertisement -
जनतेची गैरसोय होऊ नये असे बोलताना कर्मचारी देखील जनतेचा भाग असल्याचा विसर सरकारला पडला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करू अशा स्फोटक भाषेत परिवहन मंत्र्यांच्या बोलण्याने त्यांच्यातील संवेदनशीलता दिसून आली. कर्मचाऱ्यांच्या जखमेवर त्यांनी मीठ चोळले आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
- Advertisement -