घरव्हिडिओशेकडो पत्र पाठवूनही उत्तर नाही, पालिकेची टोलवाटोलवी

शेकडो पत्र पाठवूनही उत्तर नाही, पालिकेची टोलवाटोलवी

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटकाळातील भ्रष्टाचाराच्याबाबतीत शेकडो पत्रे मुंबई महानगर पालिकेला दिली. पण, त्यातल्या एकाही पत्राला दोन ओळींचेही उत्तर मिळालेले नाही, असा दावा करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्तांवर हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय, विधीमंडळाने दिलेल्या अधिकारांवर गदा येत असल्याचे दरेकरांनी म्हटले आहे.

- Advertisement -