- Advertisement -
राज्यात मराठी भाषा अभ्यासक्रमामध्ये सक्तीची करावी या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मराठी साहित्यिकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित होते. मातृभाषा सक्तीची करावी यासाठी आंदोलन करावे लागते ही सरकारची नामुष्की असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
- Advertisement -